जमीन दान दिली

मा. श्री. नारायण अनंत जोशी व मा. श्री. रघुनाथ बाळकृष्ण जोशी या दानशूर दात्यानी त्यांच्या मालकीची ३२ गुंठे बागायत जमीन दर वर्षी होणाऱ्या हरीनाम सप्ताहातील अन्नदानासाठी दान दिली आहे.

आज योगीराज प.पू. बालदास महाराज यांची समाधी तसेच विठ्ठल-रखुमाई मंदिर व हायस्कूल इमारत ज्या जागेवर उभी आहे ती जमीन खालील दानशूर दात्यांनी मठास दान दिली आहे.

१) श्री. महिपती बाळू पाटील व बंधू
२) श्री. बापू गोविंद पाटील
३) श्री. सादू लक्ष्मण पाटील व बंधू
४) श्री. दगडू विठू पाटील
५) श्री. हरी तुका पाटील व बंधू
६) श्री. नानाप्पा ग. पाटील व बंधू
७) श्री. दगडू नाना पाटील
८) श्री. बाळकू रावजी पाटील

वरील सर्व देणगीदार दात्यांनी योगीराज प.पू. बालदास महाराजांच्या समाधीसाठी आपापल्या जमिनी दान देऊन फार मोठे पुण्य संपादन केले आहे. महाराजांचे कृपाशिर्वाद त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठी सदैव राहणार आहेत. त्यांनी दिलेल्या देणगीबद्दल सर्व बालदास भक्तांतर्फे त्यांचे आभार मानीत आहोत.

।। जय योगीराज ।।

Leave a Reply

Your email address will not be published.