अनुभव

प्रेताबरोबर बोलले

सौते गावातीलच महाराजांचा सावत्र भाऊ मरण पावला. ही बातमी सौते मठात कळताच महाराज घरी गेले. तर घरी बायकापोरांचा आरडाओरडा चालला होता. महाराजांनी क्षणभर सर्वांनाच स्तब्धता पाळण्यास लावले आणि तेवढया वेळेत क्षणभर प्रेताबरोबर बोलले सारेजण आश्‍चर्यचकित झाले. ही घटना सिनेमासारखीच वाटली. नंतर ते प्रेत हे प्रेतच […]

Read More

महाराज ही एक महान शक्ती होती

वर्षाची एकादशी होती. साऱ्या सौते गावातील विठ्ठलाचे भक्‍त पंढरपूरला निघाले. त्यांच्या मेळयात दर वर्षाला महाराज सामिल असायचे. पण चालू वर्षी आपली प्रकृती बरी नाही, त्यामुळे आपण पंढरीला या वारीला येणार नाही. असे महाराजांनी अगोदरच जाहीर करुन टाकले होते. सौते, शिरगाव, मोळवडे… इत्यादी गावाचा भक्तगण महाराजांना […]

Read More

हिमालयाकडे निघाले पण बेत अचाजक रद्द

एकदा महाराज हिमालयाकडे निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी सर्व भक्‍तांना कल्पना दिली. काही भक्त महाराजांच्या बरोबर जाण्यास उत्सुक होते. त्यांना महाराजांनी निघण्यापूर्वी आठदिवस कल्पना दिली. जाण्याचा वार गुरुवार ठरला. बुधवारी सर्व येणाऱ्या भक्तांना एकत्र जमा होण्यासाठी सांगितले. सर्वजन जमा झाले. महाराज सर्व भक्तांना म्हणाले, “उद्याला आपण हिमालयाकडे […]

Read More

पश्‍चात्ताप झाला की पाप दूर पळते

एके दिवशी एक भक्‍त उजडायला महाराजांच्या मठात आला. त्याला महाराज म्हणाले, “अरे बाबा, एवढया लवकर का आलास? अगोदर तू मुंबईसनं कधी आलास ते सांग” भक्‍त म्हणाला, “आत्ताच मुंबईहून आलो. एस.टी. तून उतरलो आणि पायपीट करीत तुमच्याकडं आलोय. महाराज म्हणाले घागरीतील पाणी घेऊन तोंड धू. तुला […]

Read More

चांगल्या बोलण्याचे चांगले फळ मिळते

महाराज एकदा सांबवे पासून मलकापुराकडे चालत निघाले होते. तेव्हा वाटेत मक्‍याचे पिक त्याना डोलताना दिसले. त्या पिकात एक शेतकरी पाणी पाजत असलेला दिसला. महाराजांनी त्या शेतकऱ्याला हाक मारली आणि विचारले, “अरे बाबा हे मक्‍याचे पिक कितीतरी चांगले आणले आहेस. मक्‍याचे कणीस केवढे केवढे मोठे आहे. […]

Read More

जो दुसर्‍यावर विसंबला, त्याचा कार्य भाग बुडाला

एक भक्त महाराजांकडे आला आणि म्हणाला, “महाराज मी कलेक्टर कचेरीतील माझे काम करण्यासाठी वरेच हेलपाटे घालतोय तरी ते काम होत नाही. म्हणून पुढाऱ्याला सांगावे म्हणतोय. महाराज पटकन त्याला म्हणाले, अरे बाबा, कलेक्टर साहेबांकडे तुझं काम आणि पुढाऱ्याला काय सांगणार? तुझं काम तू एकाला चार हेलपाटे […]

Read More

मीपणा सोडलास तर तुला चांगुलपणा मिळेल

एक भक्‍त महाराजांना म्हणाला, “महाराज मला सगळे लोक नावे ठेवतात. कारण माझ्या बोलण्यात कायम मी हा शब्द असतो.” महाराज म्हणाले, “म्हणजे तुला नेमके काय म्हणायचे आहे?” भक्‍त म्हणाला, “महाराज मी प्रत्येक गोष्टीची माहिती देताना मी हा शब्द वापरतो. उदा. मी हे घर बांधले. मी ही […]

Read More

बैलाबरोबर नांगर ओढला, शेतकर्‍याला आशीर्वाद दिला

बालदास महाराज एकदा सौत्यातून साखरप्याला चालत निघाले. बरोबर त्यांचा जवळचा भक्त बाळू पाटील होता. जूनचा पहिला आठवडा होता. अंदाजे जूनची दोन तारीख असावी. वातावरण थंड होतं. मृगाचा पाऊस चालू होण्याच्या मार्गावर होता. पण अजून पावसाला तसा चारसहा दिवस अवकाश होता. साखरप्याजवळ महाराज व बाळू पाटील […]

Read More

गुराखी गेले म्हऊ जाळायला, पण म्हऊ पळून गेले दुसर्‍या गावाला

बाद्याच्या जंगलात आग्या म्हवाचं पोळं उंच अशा झाडावर होतं. त्या पोळयाचा त्रास जाणायेणाऱ्या माणसांना होऊ लागला. जनावरांनाही त्या आग्या म्हवाच्या मधमाशा चाऊ लागल्या. ही बातमी एका गुराख्याने महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले आपण त्यांचा बंदोबस्त करुया. परत बरेच दिवस झाले तरी महाराजांनी काहीच सांगितले नाही. […]

Read More