जपाने जन्माचे सार्थक होते

एकदा एका भक्ताने महाराजांना असा प्रश्‍न विचारला की, “काही भक्‍त देवाचा जप करताना हाताची बोटे घालून जप का करतात ?”

यावर महाराजम्हणाले, “देवानं दिलेल्या बोटांचा ते चांगलाच उपयोग करतात यात बिघडलं कुठं? माणसानं हाताचा चांगलं करण्यासाठी उपगोग करावा. आपल्या हातून काय वाईट घडू नये याची काळजी घ्यावी. जप केल्यामुळे जन्माचे सार्थक होते.

Leave a Reply

Your email address will not be published.